शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळण बनले धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 5:10 PM

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळणावर सातत्याने होत असलेल्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हे वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या वळणावर तातडीने संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

या वळणावर तीव्र उतार असल्याने व संरक्षक कठडे नसल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. सिन्नरकडून येणारी अनेक वाहने खोल दरीत जाऊन अपघात घडलेले आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जी वाहने जातात, त्यांचा वेग उतार असल्याने जास्त असतो. घोटीकडून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळे सिन्नरकडून येणाऱ्या वाहनाला अंदाज येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता जास्त असते. या घाटमार्गाने प्रवास करावा की नको, असा प्रश्‍न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. वारंवार मागणी केल्यानंतर दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. तथापि, वाहनधारकांसाठी फक्त दिशादर्शक फलक पुरेसे नसून संरक्षक कठडे तातडीने बसविण्याची गरज आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात