शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

सटाण्यात राष्टवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:01 IST

बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.

सटाणा : बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार , संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात केंद्र व राज्यातील भाजप शासनाविरु द्ध घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा तहसील आवारात येताच सभेत रु पांतर झाले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार यांनी भाजप सरकार वर टीका केली. सत्तेत आल्यापासून भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. जिल्ह्यासह राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भाजपा सरकार जनतेची चेष्टा करीत आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पालकत्व निभावता येत नाही. याकरिता पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा असे मत पगार यांनी व्यक्त केले.यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात गपूर मलिक शेख, राजेंद्र सोनवणे, यतिन पगार, खेमराज कोर, अधिक सावंत, संजय पवार, विजय वाघ, गटनेते काकाजी सोनवणे, जिभाऊ सोनवणे, डॉ. विठ्ठल येवलकर, रत्नाकर सोनवणे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसdroughtदुष्काळFarmerशेतकरी