शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: September 9, 2015 00:06 IST

आश्वासन : तहसीलदार, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कळवण : चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा यासह तालुका दुष्काळी जाहीर करावा व इतर मागण्यांसाठी कळवण तहसील कार्यालयासमोर भेंडी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करु न लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. सायंकाळी तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास रौंदळ, शिवसेनेचे संजय रौंदळ , गोरख बोरसे, रायुकॉचे प्रविण रौंदळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणस्थळी सभापती ै संगीता ठाकरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, अशोक पवार, उमेश सोनवणे, सुभाष शिरोडे आदीनी भेट घेऊन पाठीबा दिला. अशा होत्या मागण्या : दुष्काळाची तिव्रता लक्षात घेवून मौजे भेंडीची आणेवारी ५० पैसेच्या आत लावण्यात यावी, चणकापूर कालव्याच्या पाण्याने भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा , चणकापूर उजव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी कायमस्वरूपी आरिक्षत करून भेंडी पाझर तलाव भरून मिळत जावा, जनावरांच्या चारा चावण्या लावण्यात याव्यात, विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, कर्ज माफी करावी, कळवण तालुका जाहीर करावा. (वार्ताहर)दिंडोरी तालुक्यासह इतर भागात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने , पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून , बदादे वस्ती येथे एकच हातपंप असल्याने येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नसल्याने ही समस्या दूर करावी याबाबतचे निवेदन प्रशासक नगरपंचायत दिंडोरी यांना माजी ग्रा . प . सदस्य कविता पगारे यांनी दिले . बदादे वस्ती येथील लोकसंख्या २५० ते ३०० इतकी असून , एकच हातपंप असल्याने या हातपंपावर मोठी गर्दी होते, भांडनेही होतात . या भागातील पाण्याची टंचाई दूर करावी अशी मागणी चंद्रकला बर्वे , मंदा वाघ , चांगुणा भामरे , कविता वाघ , सुमन शिंदे , ताराबाई वायकांडे , अलकाबाई गांगुर्डे आदींनी केली आहे .