शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

डाळिंबबागा करपू लागल्याने शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:01 AM

निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.पाऊस वेळेत दाखल झाला नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबबागावर कुºहाड चालवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार आहे. पाण्याअभावी लाखो रुपयांचा खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले जाते की काय, या विवंचनेने परिसरातील डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत.गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यातही पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहे.दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालल्याने डाळिंबबागेतील झाडे करपू लागले असून, शेतकरी चिंतित आहे. परिसरातील भूजल पातळीत घट झाल्याने विहिरी, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.पाणीच नसल्याने बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती