शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

कांदा भावात घसरण, शेतकरी चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 2:47 PM

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा ...

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतित झाले असून सदर निर्णय रद्द करु न उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी ग्रामिण विकास कृषी व किसान कल्याण पंचायत राज मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केन्द्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य ८५० डॉलर मेट्रीक टन स्थिर केला आहै. तसेच केंन्द्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक आहे . त्यामुळे निर्यात मूल्य शुन्य करु न आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभारात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे ,जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील ८५ ते ९० टक्के कांदा आवक होणार आहे तसेच लासलगाव बाजार समितीत कांदा आवक होणार असल्याने याचा विचार करु न नमुद निर्णय रद् करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. भारतात उत्पादीत कांद्यापैकी ३३ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादीत होत असुन हा कांदा दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, असाही उल्लेख पत्रात आहे. दरम्यान सद्यस्थितीत कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत तर कांदा दर वाढीबाबत धोरणांचा विचार करु न हे दर नियंत्रण आणण्यासाठी केन्द्रीय पातळीवर घेण्यात येणारे क्र मप्राप्त निर्णय यामुळे दुहेरी कात्रित सापडल्यासारखी अवस्था उत्पादकांची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक