शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 4:43 PM

दिंडोरी : रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम होत असून शेतीबरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा असे प्रतिपादन कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी केले,

ठळक मुद्दे रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम

दिंडोरी : रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम होत असून शेतीबरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा असे प्रतिपादन कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी केले,तालुक्यातील मोहाडी येथे कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक तुषार उगले, प्राध्यापक परमेश्वरी पवार, विक्रम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिकन्या यांनी निंबोळी अर्क फवारणी चे प्रात्यक्षिक करून दाखविले, निंबोळी अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो, कडूलिंबाच्या झाडा मध्ये असलेले घटक कीटकनाशकाचे काम करते, निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशक का सारखी बाधक नसून पिकांसाठी फायदेशीर असते, असे वैष्णवी जाधव यांनी सांगितले, कार्यक्रमास राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले,मोहाडी येथे कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले, 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी