शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

नुकसानभरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:54 PM

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याने हतबल झालेल्या धनेर, ता. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

मनमाड : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याने हतबल झालेल्या धनेर, ता. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये धनेर येथे चिंच नदीला आलेल्या पुरामध्ये नदीकाठच्या शेतकºयांची जमीन वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही शेतकºयांच्या शेतात उभे असलेले कांद्याचे पीक वाहून गेले. या झालेल्या नुकसानीचे तालुका कृषी कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले होते. अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही या शेतकºयांना अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर मच्छिंद्र वाघ, भारती पवार, पोपट पवार, साईनाथ चव्हाण, केवळ बच्छाव, छगन गोराडे, वाल्मीक गोराडे, दौलत वाघ आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती