शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:32 IST

तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन  करून आत्महत्या केली आहे.

मालेगाव : तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन  करून आत्महत्या केली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी गृहभेट  दिली असून, येथील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी रवींद्र  याने विषप्राशन केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू  झाला. रवींद्र यांच्या नावावर ०.४६ गुंठे क्षेत्र आहे.  यंदा दुष्काळ पडल्याने शेतीतून उत्पन्न आले नाही. तसेच बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावत नोटीस बजावली होती. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्येतून रवींद्र यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.  सोमवारी तहसीलदार देवरे  यांनी धोंडगे कुटुंबीयांची भेट घेत  सांत्वन केले. तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात  आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार  आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र