शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मालेगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:32 IST

तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन  करून आत्महत्या केली आहे.

मालेगाव : तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन  करून आत्महत्या केली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी गृहभेट  दिली असून, येथील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी रवींद्र  याने विषप्राशन केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू  झाला. रवींद्र यांच्या नावावर ०.४६ गुंठे क्षेत्र आहे.  यंदा दुष्काळ पडल्याने शेतीतून उत्पन्न आले नाही. तसेच बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावत नोटीस बजावली होती. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्येतून रवींद्र यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.  सोमवारी तहसीलदार देवरे  यांनी धोंडगे कुटुंबीयांची भेट घेत  सांत्वन केले. तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात  आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार  आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र