शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
6
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
7
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
8
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
9
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
10
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
12
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
13
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
14
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
15
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
16
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
17
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
20
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तातडीचे पंचनामे सदोष होण्याची भीती नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण : यंत्रणाच साशंक

By admin | Updated: March 4, 2015 01:01 IST

तातडीचे पंचनामे सदोष होण्याची भीती नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण : यंत्रणाच साशंक

  नाशिक : सलग दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले असले तरी, जमीनदोस्त झालेल्या पिकांचे दृष्य स्वरूपातील नुकसानीचा अंदाज बांधणे यंत्रणेला शक्य आहे, मात्र अवकाळी पावसामुळे विलंबाने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधणे अशक्य असल्याने पंचनामे सदोष होण्याची भीती खुद्द यंत्रणेनेच व्यक्त केली आहे. जिल्'ात शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अकरा तालुक्यांतील शेती पिकांना त्याचा फटका बसला आहे. नाशिकप्रमाणेच अन्य जिल्'ातही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याने या नुकसानीचा अंदाज बांधणे व नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देता येणे शक्य व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशाबरहुकूम नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तलाठी, कृषी सहायकांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने सोमवारपासून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यात शेतात उभ्या असलेल्या व अवकाळी पावसाने आडव्या पडलेल्या शेती पिकाचेच पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशा पिकांचे छायाचित्र व ध्वनीचित्रफितही काढली जावी, अशी सक्ती करण्यात आल्याने नेमका हाच मुद्दा पंचनाम्यांसाठी अडथळा ठरला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा पूर्णत: उद््ध्वस्त झाल्या, तर काही बागांना त्याचा फटका बसला आहे. साधारणत: आठ ते दहा दिवसांनी द्राक्ष मण्यांना तडे पडण्याची क्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.