शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार : दुबार पेरण्या टळणार?

By admin | Updated: July 20, 2015 23:46 IST

चोवीस तासांत २२० मिमी पाऊस

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी दिवसभर संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील बळीराजावर दुबार पेरण्यांचे ओढवलेले संकट काहीसे टळण्याची चिन्हे आहेत. काल (दि. २०) सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात २२० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली.पावसाने जुलै महिन्यात दडी मारल्याने खरिपाच्या ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर झालेल्या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले होते. दुबार पेरण्यांच्या दृष्टीने कृषी विभागाने बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजनही सुरू केले होते. रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जिल्ह्णात काही तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. सोमवारी दिवसभर शहरासह जिल्ह्णात पावसाची संततधार कायम होती. अधून-मधून पावसाचा जोर कमी अधिक होत होता. पावसाच्या या हजेरीमुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदविण्यात आलेली मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - नाशिक - ५.५, इगतपुरी - ६७, दिंडोरी - १६, पेठ - २९, त्र्यंबकेश्वर - २४, कळवण - ३.५, सुरगाणा - ७२.८, देवळा - १.२, निफाड - १.४, असा एकूण २२०.४ मिलीमीटर पाऊस नोेंदविण्यात आला असून, त्यात नांदगाव, येवला, सिन्नर, बागलाण, चांदवड, मालेगाव या तालुक्यांत पावसाची नोंद नव्हती. सोमवारी मात्र पावसाने काही तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावल्याचे कळते. जिल्ह्णात खरिपाच्या पेरण्यांसाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)