शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जिल्ह्याला चार महिन्यांत जेमतेम पतपुरवठा

By admin | Updated: May 6, 2017 01:55 IST

नाशिक : चार महिन्यात जिल्ह्याला चारशे कोटी रुपयांचाच पतपुरवठा रिझर्व्ह बॅँकेकडून झाल्याने जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नोटाबंदीनंतर स्टेट बॅँकेने रिझर्व्ह बॅँकेकडे सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या चलनाची मागणी केलेली असताना चार महिन्यात जिल्ह्याला जेमतेम चारशे कोटी रुपयांचाच पतपुरवठा रिझर्व्ह बॅँकेकडून झाल्याने जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे. सध्या स्टेट बॅँकेकडे ९० कोटी तर खासगी बॅँकांकडे ३० कोटी अशी सुमारे १२० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याने चलन तुटवडा जाणवणार नसल्याचे चित्र आहे. या उपलब्ध चलनातून ग्रामीण भागाला ३० टक्के तर शहरी भागाला ७० टक्के रक्कम वाटप करण्यात आली असली तरी, एटीएममध्ये नोटांचा खडखडाट कायम राहणार आहे. नाशिक शहरात स्टेट बॅँकेचे दोनशे एटीएम असून, त्यापैकी फक्त ७० एटीएममध्येच नोटांचा भरणा करण्यात आल्याचे तर १३० एटीएम बंद असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. स्टेट बॅँकेने डिसेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅँकेकडे १२८० कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी चार महिन्यांत रिझर्व्ह बॅँकेने ४५० कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे.