शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भर दिवसा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:18 PM

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिळकोस येथील शेतकरी कौतिक दौलत मोरे यांच्या पळासे शिवारात त्यांनी त्याच्या घरच्या दुभत्या जनावरांसाठी चार एकर हिरवा चारा केलेला असून त्यांचा मुलगा आदित्य मोरे ,व सालगडी हे काल चार वाजता चारा घेण्यास गेले असता बिबट्या हा शेताच्या बांधावर बसलेला होता. त्यावेळेस आदित्य त्याचा मित्र दुर्गेश सूर्यवंशी व सालगडी यांनी त्याच पाउली मागे फिरत रस्त्याकडे धाव घेतली . गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात बिबट्याने दहशत माजवलेली असून भादवण पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस ङ्क्तबगडू पुलावर आता बिबट्या दिवसा दिसू लागल्याने शेतकरी ,पशुपालक ,व शेतमजूर हे धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे . पाच ते सहा वर्षापासून ह्या शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात आजवर कित्येक शेतकर्यांचे व पशुपाल्कानाचे जनावरांचा फडशा बिबट्याने पडलेला आहे . भादवण शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने शेतकर्यांना व पशुपालकांना बिबट्याचे सतत भय लागून राहत असल्याने शिवारात दिवसाही भीती वाटू लागल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी शांताराम जाधव ,दुर्गेश सूर्यवंशी ,सचिन वाघ ,केवळ वाघ ,प्रवीण जाधव ,संदीप जाधव ,निवृत्ती जाधव ,दादाजी जाधव ,बुधा जाधव ,रवींद्र वाघ ,राहुल सूर्यवंशी ,साहेबराव आहेर ,प्रभाकर जाधव ,हेमंत जाधव ,सुरेश जाधव ,राहुल जाधव ,मंगेश जाधव ,अभिजित वाघ ,यांसह पशुपालक ,शेतमजूर ,व शेतकºयांनी केली आहे .-----------------पळासे शिवारात बिबट्या हा नेहमी वावरत असून आजवर आम्हाला त्याच्या पावलांचे ठसे मिळून आले होते व आता तर बिबट्या दिवसाही दिसून येत असल्याने साहजिक भीती वाटू लागली आहे. सालगडी ,शेतमजूर ,कामाला येण्यास धजावत नसून शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे .- कौतिक दौलत मोरे ,शेतकरी ,पिळकोस 

टॅग्स :Nashikनाशिक