शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:31 PM

भगूर-विजयनगर नागरी भागाला जोडणाऱ्या वेताळबाबा परिसरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी होत असून, अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक परिस्थितीत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे.

देवळाली कॅम्प : भगूर-विजयनगर नागरी भागाला जोडणाऱ्या वेताळबाबा परिसरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी होत असून, अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक परिस्थितीत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे.भगूर नगरपालिका व छावणी परिषद यांची नागरी हद्दीला जोडणारा वेताळबाबारोड परिसरात विद्युत वाहिन्या धोकादायक परिस्थितीत असून महावितरणकडे मागणी करूनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वेताळबाबा रोडवरील विद्युत वाहिन्या खूप जुन्या झाल्याने ठराविक उंचीपेक्षा झोळ पडल्याने बांधकाम असलेल्या घरांकरिता धोकादायक ठरू पाहात आहेत. बांधकाम व्यावसायिकांना महावितरणचे अधिकारी तातडीने दुरुस्ती करून काही विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या पण त्रासदायक ठरणाºया धोकादायक काम करण्यास महावितरणकडे वेळ आणि निधीची कमतरता असल्याचे अधिकारी वर्ग सांगतात.एखाद्या वेळेस अपघात  होऊन अप्रिय घटना घडल्यास महावितरणला जबाबदार धरून शिवसेना स्टाईल समज देणार असल्याचे श्याम ढगे यांनी सांगितले. त्यामुळे वीज वाहिन्या तातडीने भूमिगत करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक