शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

राजापूर गटात चारा छावणी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:03 AM

दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.

राजापूर : दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.  राजापूर गट हा कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीचा आहे. या गटात शेतीला सिंचनासाठी पाटपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने डोंगराळ भाग व हलकी जमीन असल्याने सर्व चारा व पिके पावसाअभावी जळून खाक झाली आहेत. तालुक्यातील दुष्काळाच्या झळा गटाला सोसाव्या लागत आहेत. चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे चारा पाण्यावाचून शेतोपयोगी जनावरे विकावी लागतील नाही तर दावणीलाच चारा पाण्याअभावी मरतील अशी भयाण स्थिती उद्भवली आहे.राजापूर हे गाव येवला व नांदगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्यास दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गास या छावणीचा उपयोग होईल. या मागणीचा विचार करून राजापूर येथे त्वरित चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.  यावेळी भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता सानप, तालुका सरचिटणीस प्रा. नानासाहेब लहरे, कृष्णा कव्हात, संतोष काटे उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, दिंडोरी लोकसभा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना पाठविण्यात आल्या आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी