शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणात भेसळ असल्याने नुकसान

By admin | Updated: October 23, 2016 23:08 IST

घोटी : भात उत्पादकांना भरपाई देण्यासंदर्भात बैठक

घोटी : इगतपुरी तालुक्यात लागवड केलेल्या भात पिकाच्या बियाणात मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत भात बियाणे निर्मिती करणारे संबंधित कारखाना प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने भेसळ निष्पन्न झालेल्या संबंधित कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्याने जिल्हा कृषी विभाग जागा झाला असून, याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे पदाधिकारी, शेतकरी, कृषी अधिकारी यांची बैठक पार पडली.गत खरीप हंगामात भात पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भात बियाणात भेसळ निघाल्याने नुकसान झाले होते. याबाबत व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे व तालुकाध्यक्ष मूलचंद भगत यांच्याकडे मांडल्यानंतर मनसेने पुढाकार घेतला होता. या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे. या बैठकीस मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम, तालुकाप्रमुख मूलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, गणेश उगले, प्रताप जाखेरे, पिंटू चव्हाण, विजय भोर, अंकुश गतीर, जनार्दन गतीर, मच्छिंद्र भटाटे, प्रदीप कडवे, विनोद दळवी, विनायक किर्वे, नामदेव हडके, श्रीपाद तांगडे, शैलेश गतीर आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)