शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:00 PM

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.मका, बाजरी, डाळिंब, कांद्याचे रोपं, नवीन लागवड झालेले कांद्याचे अतोनात नुकसान झाले. परसूल धरणाच्या पाण्याने धोक्याच्या पातळी गाठली आहे. धरणाच्या भिंतीवरून तीन ते चार फुट पाणी वाहत असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परसुल नदी दुथडी भरून वाहू लागली असून तसेच गावाजवळील नाल्यांना पुर आल्याने आरोग्य केंद्राजवळील मातीबंधारा पूर्ण भरल्यामुळे पाटणे वाके रस्ता पाण्याखाली गेला असून बंधारा जवळील अरूण धनवट यांच्या खळ्यात पाणी शिरल्याने बाजरीचा चारा व कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदत करण्याची मागणी अरूण धनवट यांनी केली आहे. परसूल नदीला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर आला. परसुल नदीवरील जागेत गावाच्या जवळ उभारलेल्या तलाठी कार्यालयात पाणी साचले आहे. तातडीने पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी