शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 15:54 IST

त्र्यंबकेश्वर : रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मुहूर्त सापडत नाही. वर्षभरापासुन ही कामे आजही आहेत्या स्थितीत आहेत. पण या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना कामे पुर्ण करण्यासाठी अद्याप वेळच मिळत नाही. अर्थात ही परिस्थिती आहे, गणेशगाव (वा) विनायकनगर येथील !

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठेकेदारांची मनमानी

त्र्यंबकेश्वर : रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मुहूर्त सापडत नाही. वर्षभरापासुन ही कामे आजही आहेत्या स्थितीत आहेत. पण या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना कामे पुर्ण करण्यासाठी अद्याप वेळच मिळत नाही. अर्थात ही परिस्थिती आहे, गणेशगाव (वा) विनायकनगर येथील !त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठेकेदारांची मनमानी सुरु असल्याचे दिसते. जर एखादे काम फक्त मंजूर होत नाही कुठे तो तोपर्यंत ते काम आपल्यालाच कसे मिळेल. याची ठेकेदाराला जणु प्रतिक्षाच लागलेली असते. त्यासाठी अगोदरच ते फिल्डींग लाउन ठेवतात.आणि एकदा काम मिळाले की कधी त्या कामाला सुरुवात करुन अर्धवट स्थितीत ठेवतात. पुन्हा दुस-या कामासाठी फिल्डींग लागलेली असते. आणि अशीच कामे बहुतेक गावामध्ये दिसतात.गेल्या एक वर्षांपासून गणेशगाव (वा) येथील ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात असलेल्या विनायक नगर येथील सांडपाणी गटारीचे काम कशामुळे अडले आहे, हे संबंधीत ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनाच माहित ! अन्य लोकांना या बाबत काहीच माहित नाही.विनायकनगर येथील जे काम आहे ते आदिवासी विभाग ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत असून या कामासाठी अगोदर ठेकेदार यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण करावयाचे असते. व त्या नंतर झालेल्या कामाची पाहणी करुन संबंधित अभियंता यांच्याकडून कामाचा अभिप्राय येउन काम पुर्ण झाल्यास एक तर फायनल बीलाची शिफारस करता येते किंवा काम अजुन बाकीअसल्यास तेवढ्या भागाचे पार्ट पेमेंट अभियंता यांच्या शिफारशीने काढता येते. तसेच नीटनेटके पणे काम झाले असल्यास कामाचा दर्जा ओळखून शिफारस केली जाते.परंतु विनायकनगरात जे काम केले आहे, तेही अर्धवट आणि ढिसाळ, निकृष्ठ असून त्याचा दर्जा राखलेला नाही. उलट हे काम जरी एखाद्याच्या नावावर असले तरी हे काम ग्रामपंचायत यांच्यामार्फत असून त्यावर देखरेख ठेवणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही.या खेरीज हे काम ज्या ठिकाणी केले आहे ती पहिली बाजू योग्य आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी जे उर्वरित काम आहे, त्या ठिकाणी कुठला नाला नाही किंवा तिथं फारच गरज आहे. यावर अभियंता जो कुणी असेल त्यालाही ते पटण्यासारखे आहे काय ही वस्तुस्थिती आहे. या मुळे सर्व कारभारच संशयात आहे. या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.चौकट...या पूर्वीही विनायकनगर या ठिकाणी जे समाज मंदिराचे काम केले होते त्या ठेकेदारांने फक्त कॉलम उभे केले आणि अर्धवट काम सोडून पुन्हा त्या कडे कधीही फिरून पाहिले नाही.शेवटी ते काम गावं वर्गणी जमा करून पूर्ण केले.त्याची जरा सुध्दा चौकशी झाली नाही. आता हे काम सुध्दा तशाच स्वरुपाचे असून ठेकेदार फक्त उडवा उडवीचे उत्तर देत आहे.प्रतिक्रिया :या कामाचे अजून पैसे आले नसल्याने काम रखडले आहे. पैसे आल्यास त्या कामाला सुरुवात होईल.- नाना आहेर, शाखा अभियंताहे काम ग्रामपंचायतीचे असून ते वेळेत पूर्ण व्हावे. काम आदिवासी विकास विभागाचे व ठक्कर बाप्पा योजनेतून असल्याने ते काम पूर्ण केल्याशिवाय त्याचे बिले अदा केली जात नाही ते अगोदर ठेकेदाराला स्व खर्चाने करावे लागते.- सांगळे ग्रामसेवकमाझ्या घरापासून जे काम घेतले आहे ते अर्धवट असून या ठिकाणी कुठला नाला नाही व या ठिकाणी हे काम करण्याची गरज नाही म्हणून कृत्रिम नाला खोदून विनाकारण खर्च करण्यात आल्याचे लक्षात येत असून या कामाला माझा विरोध आहे.पांडुरंग खोटरे, ग्रामस्थ. (०६ टीबीके १,२,३)

कालावधी उलटुनही कामे पुर्णत्वास नेण्याचा ठेकेदाराला मुहुर्त सापडेना !लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मुहूर्त सापडत नाही. वर्षभरापासुन ही कामे आजही आहेत्या स्थितीत आहेत. पण या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना कामे पुर्ण करण्यासाठी अद्याप वेळच मिळत नाही. अर्थात ही परिस्थिती आहे, गणेशगाव (वा) विनायकनगर येथील !त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठेकेदारांची मनमानी सुरु असल्याचे दिसते. जर एखादे काम फक्त मंजूर होत नाही कुठे तो तोपर्यंत ते काम आपल्यालाच कसे मिळेल. याची ठेकेदाराला जणु प्रतिक्षाच लागलेली असते. त्यासाठी अगोदरच ते फिल्डींग लाउन ठेवतात.आणि एकदा काम मिळाले की कधी त्या कामाला सुरुवात करुन अर्धवट स्थितीत ठेवतात. पुन्हा दुस-या कामासाठी फिल्डींग लागलेली असते. आणि अशीच कामे बहुतेक गावामध्ये दिसतात.गेल्या एक वर्षांपासून गणेशगाव (वा) येथील ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात असलेल्या विनायक नगर येथील सांडपाणी गटारीचे काम कशामुळे अडले आहे, हे संबंधीत ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनाच माहित ! अन्य लोकांना या बाबत काहीच माहित नाही.विनायकनगर येथील जे काम आहे ते आदिवासी विभाग ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत असून या कामासाठी अगोदर ठेकेदार यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण करावयाचे असते. व त्या नंतर झालेल्या कामाची पाहणी करुन संबंधित अभियंता यांच्याकडून कामाचा अभिप्राय येउन काम पुर्ण झाल्यास एक तर फायनल बीलाची शिफारस करता येते किंवा काम अजुन बाकीअसल्यास तेवढ्या भागाचे पार्ट पेमेंट अभियंता यांच्या शिफारशीने काढता येते. तसेच नीटनेटके पणे काम झाले असल्यास कामाचा दर्जा ओळखून शिफारस केली जाते.परंतु विनायकनगरात जे काम केले आहे, तेही अर्धवट आणि ढिसाळ, निकृष्ठ असून त्याचा दर्जा राखलेला नाही. उलट हे काम जरी एखाद्याच्या नावावर असले तरी हे काम ग्रामपंचायत यांच्यामार्फत असून त्यावर देखरेख ठेवणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही.या खेरीज हे काम ज्या ठिकाणी केले आहे ती पहिली बाजू योग्य आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी जे उर्वरित काम आहे, त्या ठिकाणी कुठला नाला नाही किंवा तिथं फारच गरज आहे. यावर अभियंता जो कुणी असेल त्यालाही ते पटण्यासारखे आहे काय ही वस्तुस्थिती आहे. या मुळे सर्व कारभारच संशयात आहे. या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.चौकट...या पूर्वीही विनायकनगर या ठिकाणी जे समाज मंदिराचे काम केले होते त्या ठेकेदारांने फक्त कॉलम उभे केले आणि अर्धवट काम सोडून पुन्हा त्या कडे कधीही फिरून पाहिले नाही.शेवटी ते काम गावं वर्गणी जमा करून पूर्ण केले.त्याची जरा सुध्दा चौकशी झाली नाही. आता हे काम सुध्दा तशाच स्वरुपाचे असून ठेकेदार फक्त उडवा उडवीचे उत्तर देत आहे.प्रतिक्रिया :या कामाचे अजून पैसे आले नसल्याने काम रखडले आहे. पैसे आल्यास त्या कामाला सुरुवात होईल.- नाना आहेर, शाखा अभियंताहे काम ग्रामपंचायतीचे असून ते वेळेत पूर्ण व्हावे. काम आदिवासी विकास विभागाचे व ठक्कर बाप्पा योजनेतून असल्याने ते काम पूर्ण केल्याशिवाय त्याचे बिले अदा केली जात नाही ते अगोदर ठेकेदाराला स्व खर्चाने करावे लागते.- सांगळे ग्रामसेवकमाझ्या घरापासून जे काम घेतले आहे ते अर्धवट असून या ठिकाणी कुठला नाला नाही व या ठिकाणी हे काम करण्याची गरज नाही म्हणून कृत्रिम नाला खोदून विनाकारण खर्च करण्यात आल्याचे लक्षात येत असून या कामाला माझा विरोध आहे.पांडुरंग खोटरे, ग्रामस्थ. (०६ टीबीके १,२,३)

टॅग्स :Governmentसरकारtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर