शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

येवल्यात पाणी टाक्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:57 IST

मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचे स्रोत, ३८ गाव योजनेच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे.

मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचे स्रोत, ३८ गाव योजनेच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे.पावसाळा सुरू झाला असून, या दिवसात अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक व सत्यगाव येथील पाण्याच्या टाक्या, पाण्याचे स्रोत स्वच्छ करून गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे.यावेळी सत्यगाव येथील सरपंच कमल भवर, उपसरपंच पांडुरंग दराडे, ग्रामसेवक साधना थोरात, ग्रामपंचायत सदस्य दत्तू दराडे उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी