शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

येवल्यात पाणी टाक्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:57 IST

मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचे स्रोत, ३८ गाव योजनेच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे.

मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचे स्रोत, ३८ गाव योजनेच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे.पावसाळा सुरू झाला असून, या दिवसात अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक व सत्यगाव येथील पाण्याच्या टाक्या, पाण्याचे स्रोत स्वच्छ करून गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे.यावेळी सत्यगाव येथील सरपंच कमल भवर, उपसरपंच पांडुरंग दराडे, ग्रामसेवक साधना थोरात, ग्रामपंचायत सदस्य दत्तू दराडे उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी