शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

चिंचावडला दहा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 5:46 PM

चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. संबंधितांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथे दाभाडीसह बारा गाव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी दहा दिवसांकरीता ग्रामस्थांना साठा करावा लागतो. यामध्ये प्लास्टीक ड्रम, सिमेंट टाकी, स्टील भांडे यांचा उपयोग करावा लागतो.गावात पाण्यासाठी पर्यायी योजना म्हणून सातबाई मंदिराजवळील बोर तसेच गावात सहा हातपंप आहेत. यांच्यातील एक हातपंप बंद व सातबाई मंदिराजवळील जलपरी पाणी विना बंद पडली आहे. पाण्याची पातळी स्त्रोत बंद झाला आहे. ज्या दिवशी दहा दिवसाआड पाणी गावात येतो त्या दिवशी महिलांची एकच धावपळ असते. पाणी येण्याच्या दिवशी मजूर वर्ग कामालाही जात नाही. सध्याजरी पाण्याचा तुटवडा काही मात्र अजून ग्रामस्थांना पाच महिन्याच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पाणी सोडल्यास गिरणा किनारी राहणाऱ्या लोकांचा गुरांचा व पिण्याच्या पाण्याच्या काही महिने का होईना पाणी प्रश्न सुटेल.

टॅग्स :Waterपाणी