शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

बदलत्या वातावरणाचा द्राक्षांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 01:39 IST

जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.

ठळक मुद्देखर्चही फिटेना : शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात; डावणी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.धुके, पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी यामुळे फुगवणीवर झालेला परिणाम, बेसुमार फवारण्या या सर्वांवर मात करून, आज जो काही द्राक्षमाल झाडाला आहे त्यासाठी व्यापाºयांची कमतरता शेतकºयांना भेडसावत आहे. ज्या शेतकºयांच्या मालाला दर्जा आहे अशा निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी दर आहे. द्राक्षबागांना डावणी, भुरी, मण्यांना तडे जाणे हा प्रकार होत असल्याचे उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कसा सुटेल, असा प्रश्न पडला आहे. त्यात शासनाने मागील अवकाळीचे अनुदान अद्यापही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले नसल्याने अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सध्यातरी दिसत आहे. माझी दोन एकर द्राक्षबाग असून, सध्या एक एकर द्राक्षबाग देण्यासाठी आलेली आहे; परंतु बदलते वातावरण आणि परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन मालाचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्षासाठी मिळणारा दर हा शेतकºयांसाठी परवडत नसून मालही कमी प्रमाणात असल्याने खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकºयांचा त्यातून खर्चही भरून निघत नाही. वर्षभर मेहनत करूनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नसल्याने द्राक्षबागांचे संकट भविष्यात उभे राहिले आहे.- दीपक दाते,द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊरद्राक्षांला २५ ते ३० रुपयांपर्यंत भाव1सध्या द्राक्षाला २५ ते ३० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे; परंतु आज सुरू असलेल्या द्राक्षबागा शेतकºयांनी मोठ्या संकटातून वाचविलेल्या आहे. खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असून, त्या प्रमाणात शेतकºयांना दर मिळत नसल्याने खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.2निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, परंतु एक महिना परतीचा चाललेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांना निर्यातक्षम द्राक्षासाठी अडचणी आल्या. मोठ्या प्रमाणात फवारण्या करूनही द्राक्षबागा लोकल व्यापाºयांना द्याव्या लागत आहेत.3जळगाव नेऊर, मुखेड परिसरात मोजक्याच शेतकºयांकडे द्राक्षबागा असल्याने व्यापारी या भागात येण्यास उत्सुक नसतात, परिणामी वाहतूक भाडे, मजुरी वाढत असल्याने द्राक्षबागा व्यापारी कमी दराने खरेदी करतात, यावर्षी मात्र वातावरणातील बदलामुळे, तसेच दर्जा घसरल्यामुळे व्यापारीवर्गाची वानवा आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी