शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

बिल्डर्स असोसिएशनचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:15 PM

बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, परंतु यामुळे वाळू, माती, डोंगर अशा नैसर्गिक बाबींचा ºहास होत आहे. यामुळे कॉँक्र ीटचे जंगल निर्माण झाले आहे. निसर्गाचे कसे संवर्धन होईल याचा विचारही संघटनेने करावा. सोबतच नाशिकमधील पौराणिक व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचे काम बी.ए.आय.ने करावे, असे आवाहन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले. ते बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया (बी.ए.आय)च्या नाशिक शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नाशिक : बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, परंतु यामुळे वाळू, माती, डोंगर अशा नैसर्गिक बाबींचा ºहास होत आहे. यामुळे कॉँक्र ीटचे जंगल निर्माण झाले आहे. निसर्गाचे कसे संवर्धन होईल याचा विचारही संघटनेने करावा. सोबतच नाशिकमधील पौराणिक व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचे काम बी.ए.आय.ने करावे, असे आवाहन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले. ते बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया (बी.ए.आय)च्या नाशिक शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, नूतन अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, विश्वस्त मोहन कटारिया, मावळते अध्यक्ष गोपाल अटल, मावळते सचिव अरविंद पटेल व नूतन सचिव भाऊसाहेब सांगळे हे मान्यवर उपस्थित होते.नूतन अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या आगामी कार्याची रूपरेषा मांडली. प्रास्ताविकात मावळते अध्यक्ष गोपाल अटल यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यात अध्यक्ष - राहुल सूर्यवंशी, सचिव - भाऊसाहेब सांगळे, उपाध्यक्ष - मनोज खाडेकर, खजिनदार - संदीप गरगोडे, सहसचिव - विलास निफाडे, अभय चोकसी, दीपक धाराराव यांचा समावेश होता. सूत्रसंचालन अनुराधा मठकरी यांनी तर आभार भाऊसाहेब सांगळे यांनी मानले.उद्योग पुन्हा भरारी घेईल : अरुण गुजराथीविधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी म्हणाले की, मागणी व पुरवठा यांचा समतोल बिघडल्याने हे क्षेत्र आज अडचणीत असून, मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा हा उद्योग पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय