शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अंध-अपंगांची महापालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:21 IST

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.

नाशिक : महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी अंध-अंपगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, मात्र हा निधी खर्च केला जात नाही. गेल्या २०१६-१७ पासून हा निधी खर्च झालेला नाही. याबाबत दिव्यांग संघटनांच्या वतीनेदेखील महापालिकेला पत्रव्यवहार करून उपयोग झालेला नाही, असे दिव्यांग हक्क संघर्ष समितीचे म्हणणे असून, हा निधी खर्च करावा यासाठी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडक दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आंदोलन टाळले आणि संघटनेचे निवेदन स्वीकारले. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना घोषित केल्या खºया, परंतु त्यातील अनेक नियम आणि अटी जाचक आहेत. त्यामुळे त्याचा लाभ दिव्यांगांना घेता येत नाही. स्वयंरोजगार योजनेतदेखील अटी जाचक असून त्याचा लाभ मिळूच शकत नाही, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे अटी-शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी सचिन पानमंद, सुनील पवार, विजय गायकवाड, उत्तम फरताळे, शोभा शिंदे, प्रतीक सोनवणे, राधा आठवले, निवृत्ती केदारे, रूपेश भालेराव, किरण पाटील यांच्यासह अन्य दिव्यांगांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक