शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

३३ लाख रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ

By विजय मोरे | Published: October 14, 2018 1:25 AM

संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत बीव्हीजी इंडियामार्फ त संपूर्ण महाराष्ट्रात २०१४ पासून १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. गत चार वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत या सेवेने राज्यातील ३२़९७ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविली आहे. या सेवेंतर्गत बेसीक लाईफ सपोर्टच्या (बीएलएस) ७०४ तर अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस)च्या  २३३ अशा दोन प्रकारच्या अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा पुरविण्यात येत असून, संपूर्ण राज्यात ९३७ अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत.या सेवा पूर्णत: निशुल्क असून १०८ या टोल फ्री क्रमांकाद्वारे या सेवेचा लाभ गरजूला घेता येतो. एवढेच नव्हे तर सदर सेवेने अलीकडेच मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. त्यामुळे सदर अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर गरजूला मदत मिळू शकते. यासाठी रुग्णाचा पत्ता सांगण्याची गरजही पडत नाही. १०८ अ‍ॅम्बुलन्स सेवेबाबत नागरिक समाधानी असून गरजंूना वाहन व आरोग्य या दोन्ही सेवा एकाचवेळी सहज व मोफत उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक