शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

तीन एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:12 AM

गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.

वनसगाव : गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.  शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. विविध प्रकारची रासायनिक खते व जैविक घटक वापरून आपली शेती मोठ्या प्रमाणात फुलवली होती; मात्र पीक ज्यावेळी पूर्ण तयार होऊन बाजारामध्ये विकण्यासाठी नेले जाते, त्यावेळी कोबीला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे. मजुरी व औषधांचा खर्च फिटत नसल्यामुळे संतप्त शेतकरी शिंदे यांनी कोबीवर नांगर फिरविला.कोबी बाजारात विकण्यासाठी नेली असता व्यापारी केवळ एक रु पया गड्डा अशा पद्धतीने मागणी करतात. तर कधी कधी बाजारात माल घेऊन गेल्यावर व्यापारी माल घेत नसे. कोबीच्या एका रोपाची किंमत साधारण ७० पैसे इतकी आहे. लागवडीसाठी लागणारा सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च तर निंदणी, खुरपणीसह मजुरी वीस हजार इतकी होते, तर औषधाचा एक स्प्रे मारायचा तरी पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च येतो. कृषी दुकानदाराकडे साधारण दोन लाख ८२ हजार इतकी उधारी झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने तिच्यावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. - त्र्यंबक शिंदे,  वनसगाव

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या