शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 10:52 PM

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.

ठळक मुद्देकळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.आमदार नितीन पवारांनी चार दिवसापूर्वी नुकसानीचा अहवाल शरद पवार यांना सादर करु न कळवण तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्याकडे लक्ष वेधून घेतले होते. या पाशर््वभूमीवर शरद पवार यांच्या कळवण दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. पवारांच्या दौर्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आमदार पवारांनी पाच दिवसापूर्वी तालुक्यात दौरा करु न नुकसानीची पहाणी करु न महसूल व कृषी यंत्रणेला वस्तुनिष्ठ पंचनामे करु न बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याची सूचना केली होती.कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरÞ्यांचा तोंडचा घास हिरावला असुन शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने सरकारने योग्य ती मदत शेतकरÞ्यांना तातडीने करावी अशी मागणी आमदार नितीन पवार, यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार बी ए कापसे, गटविकास अधिकारी डी एम बिहरम तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी दह्याणे पाळे येथील पांडुरंग रामभाऊ पाटील यांच्या मका व विठेवाडी येथील जयवंताबाई नामदेव गवळी यांच्या सोयाबीन, व पंढरीनाथ लक्षमण गवळी यांच्या कांदे रोपाची पहाणी केली.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतिपकामध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खळ्यांवर काढून ठेवलेल्या मक्याची कणसे, सोयाबीन पाण्यात सडणार आहे.पावसाळी वातावरण सलग आठ दिवस कायम राहील्याने कळवण तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आले आहेत. या वातावरणामुळे शेती आण िशेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत.शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे सोयाबीन, बाजरी,ज्वारी, मका पिकांना कोंब फुटले असून हाताशी आलेला घास गेला आहे. परतीच्या या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. खिरपातील पिके हाता-तोंडाशी आल्यानंतर सतत पडणार्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस