शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 2:41 PM

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : जनावरांच्या चार्याची विशेष काळजी

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.खरिपाची पिके आवरणी करून आता रब्बी पिकांचे नियोजन सुरू झाले असून पावसाने कांदा रोपांचे सर्वत्र नुकसान केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा महागडी बियाणे खरेदी करून परत कांदा बी पेरावे लागणार आहे. एवढा पाऊस होऊनही वातावरणात अद्याप गारवा नाही. अद्यापही वातावरणात उष्मा आहे. त्याचा परिणाम कांदा बियाणे उगवण क्षमतेवर होत आहे.कांदा लागवड या वेळेस काही प्रमाणात घटणार असल्याची चर्चा आहे. खरिपात ही बºयाच शेतकºयांनी नवनवीन पिके लागवडीचा प्रयोग केला आहे. तर रब्बी पिकांच्या नियोजनात ही नवीन पीक किंवा भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड आता वाढू लागली आहे. कांदा बरोबर कोबी, टमाटे, कारले, दोडके, शेवगा, गवार, वांगी आदी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. तसेच ऊस लागवडीचे ही प्रमाण वाढत आहे.कोरोना महामारितही शेतकºयांनी पिके उत्पादन चांगले मिळवले, मात्र लोकडाऊनमुळे पिकवलेले उत्पादन मातीमोल भावात गेल्याने मोठे आर्थिक संकटात शेतकºयांना तोंड द्यावे लागले. आता अनलॉकमुळे पिकवलेले उत्पादन विकण्यास मार्ग मोकळा झाला असला तरी अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी