शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:13 IST

शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दर दहा लोक संख्येमागे ५७ हजार ३८२ नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी पुढील संसर्ग रोखण्यात यश येते. शहरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून वीस दिवसांवर आला आहे.

ठळक मुद्देमिशन झिरो नाशिक : कोरोनामुक्तीचे प्रमाण ८६ टक्के

नाशिक : शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दर दहा लोक संख्येमागे ५७ हजार ३८२ नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी पुढील संसर्ग रोखण्यात यश येते. शहरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून वीस दिवसांवर आला आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासात नाशिक शहरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१९ रुग्ण आढळले आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने बाधीतांची संख्या वाढत आहे. परंतु कोरोना नियंत्रणासाठी ते आवश्यक असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.शहरात कोरोनाबाधितांच्या चाचण्या वाढविल्या असल्या तरी चाचण्यांमध्ये बाधीत आढळण्याचे प्रमाण आता १८ टक्क्यांवर आले आहे, पूर्वी ते २५ टक्के होते. रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १८ ऐवजी वीस दिवसांवर गेले आहे. तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८६ टक्के झाले आहे.शहरात सोळा हजार रुग्ण झाले बरेशहरात ६ एप्रिलपासून आत्तापर्यंत १८ हजार ५९० रूग्ण आढळले आहेत. त्यातील १६ हजार ३५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार ८१६ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या