शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 1:03 AM

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

साकोरा : नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यातच चणकापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी गिरणा धरणात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला धरणाचा जलसाठा नऊ टक्यांवरून चाळीस टक्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील मुख्यत: अवलंबून असलेल्या १३५ गावांबरोबरच चाळीसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याबरोबरच काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्नही सुटण्यास आता मदत होणार आहे.गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होत असतो. या धरणात किमान तीस टक्के जलसाठा असल्यास यावर विसंबून असलेल्या जळगाव जिल्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो. याशिवाय या धरणावर मालेगाव महानगरपालिका, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, दहीवाळ पाणीपुरवठा योजना यांच्यासह धरण परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून राहावे लागत असल्याने आज तरी तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे बोलले जात आहे.जलसिंचनामुळे फायदे मिळविणारे तालुकेचाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, मालेगाव, धुळेकालव्याच्या कक्षेत येणारे क्षेत्र - २,६३,३७७ एकरजलसिंचनाखाली येणारे क्षेत्र - १,४१,३६४ एकरकालव्याची लांबीअ) वसंतदादा पाटील कालवा - ५३, २० किमीब) जामदा डावा कालवा - ५६, ३० किमीक) जामदा उजवा कालवा - ३३,१९ किमीड) निम्न गिरणा - ४५, ०६ किमी

टॅग्स :Girna riverगिरणा नदीDamधरण