शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरुणाचे अपहरण; घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 21:17 IST

तरुणाला बेदम मारहाण करत गळा आवळून घातपात केल्याची दाट शक्यता पंचवटी पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

Nashik Kidnapping: म्हसरूळ परिसरातील रहिवासी असलेल्या एका महिलेशी अनैतिक असल्याच्या संशयावरून संबंध वज्रेश्वरी झोपडपट्टीतील रहिवासी श्रीकांत भीमराव उबाळे (२२) या युवकाचे चौघांनी रिक्षातून अपहरण केले होते. त्याला पेठजवळच्या करंजाळीच्या सावळघाटात घेऊन जात बेदम मारहाण करत गळा आवळून घातपात केल्याची दाट शक्यता पंचवटी पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. श्रीकांतचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.

मूळ परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेला श्रीकांत हा गंगाघाट परिसरातील गायकवाड नामक व्यक्तीकडे केटरिंगचे काम करतो. गेल्या आठवड्यात श्रीकांत हा अचानकपणे बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी म्हसरूळ पोलिसांत दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत दिला. 

तपासाला वेगपंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून रवाना होत संशयित दीपक काकडे (२६), सविता काकडे (४५, दोघे रा. कलानगर) चंद्रकांत नारायण कुलकर्णी (रिक्षाचालक) आणि राहुल शेळके (रा. गौरी पटांगण गंगाघाट), यांना सोमवारी (दि. १७) पहाटे ताब्यात घेत म्हसरूळ पोलिसांच्या हवाली केले.

दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक