शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पायपीट करुन विद्यापीठ गाठत विद्यावाचस्पती बनलेल्या ‘भूमिपुत्राचा’ ग्रामस्थांनी केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गौरव केला़ गावात अनेक वर्षात बसची सोय नसल्याने पायपीट करत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम झाला़प्रा़डॉ़जितेंद्र भिमराव बागुल असे पीएचडी प्राप्त करणाºया भूमिपुत्राचे नाव असून गेल्या आठवड्यात त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली़ त्यांनी ए कम्पॅरिटीव्ह स्टडी आॅफ ह्युमन रिलेशनशिप इन द सिलेक्ट नॉव्हेल्स आॅफ अनिता देसाई अ‍ॅण्ड गीथा हरीहरन या इंग्रजी साहित्यावर आधारित विषयाचा अभ्यास करुन ही पदवी प्राप्त केली़तºहावद हे गाव गुजरात आणि शहादा तालुक्याच्या सिमेवर आहे़ गावातून १० वर्षापूर्वी वाहतूकीची साधने नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रकाशा ता़ शहादा येथे पायी जावून शिक्षण घेत होते़ यातील एक विद्यार्थी म्हणून प्रा़ डॉ़ जितेंद्र बागुल हे परीचित आहेत़ दर दिवशी इतर विद्यार्थ्यांसोबतच पायपीट करणाऱ्यांपैकी जितेंद्र बागुल यांनी विद्यापीठातून पीएचडी मिळवल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता़ दरम्म्यान तºहावद येथील बौद्ध समाजातून प्रथमच पीएचडी प्राप्त केल्याने सर्वधर्मिय ग्रामस्थ तसेच नोकरीनिमित्त इतर शहरे व परराज्यात स्थिरावलेल्या बांधवांनी एकत्र त्याचा गौरव केला़ महापरीनिर्वाण दिनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली म्हणून हा उपक्रम झाला़ प्रारंभी ग्रामस्थांनी सामूहिक बुद्धवंदना केली़ यानंतर प्रा़ बागुल यांचा कुटूंबियांसह गौरव करण्यात आला़यावेळी गोविंद शिरसाठ, भरत शिरसाठ, आनंद शिरसाठ, देवानंद शिरसाठ, ईश्वर सामुद्रे, पोलीस पाटील सुनिल शिरसाठ, चतुर चित्ते, प्राचार्य भारती शिरसाठ, संजय निकुंभे, पूनमचंद सामुद्रे, सुनंदाबाई शिरसाठ, मायाबाई सामुद्रे, सविता शिरसाठ, शितल शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़