मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे ... ...
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची साखळी तुटावी, यासाठी प्रकाशा ग्रामपंचायतीने तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. ... ...
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे टाळेबंदी करण्याची नामुष्की प्रशासनावर आहे. त्यामुळे कामगांर बेरोजगार होत असून या पार्श्वभूमीवर ... ...
दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर संपूर्ण ... ...
Corona Virus in Nandurbar: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात ...
नंदुरबार : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांमधील प्रवासी व व्यक्तींना कोरोना चाचणीशिवायपरवाणगी दिली जात नाही आहे. मात्र रुग्णांना ... ...