देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली असून ४00 लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एक आहे. ...
जळगावची जागा सेनेकडून तर भुसावळची जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने ताब्यात घेतली आहे. २00४ मध्ये ताब्यात असलेली रावेर व चाळीसगावची जागाही भाजपाने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतली आहे. ...
इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांना करण्यात आलेली नाही. ...
गोलाणी मार्केटमधील तळ मजल्यावर असलेल्या पल्लवी ऑप्टीकल्समध्ये सोमवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय मनोरुग्ण महिलेने चांगलाच धुमाकूळ घातला. ...
शिक्षकांचा पगार तसेच ४ महिन्यांचा मागील फरक दिवाळीपूर्वी म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केली होती, परंतु ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...
तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. ...