एनआयआरएफ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिका हद्दीतील सात हजार 285 कुटूंबांकडे शौचालय नसल्याने ते अजूनही उघडय़ावर शौचास जात असल्याचे सव्र्हेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. ...
संशोधनाबाबत फारशी प्रगती नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल, असा सवाल कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ यांनी केला. ...