शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नवीन अधिका:यांनी लिलया पेलले निवडणुकीचे शिवधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच बदलून आलेले असतांना देखील निवडणूक मुक्त वातावरणात पार पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले. मतदानादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कुठेही निवडणुकीत विस्कळीतपणा आल्याचे दिसून आले नाही. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे निवडणुकीच्या दोन महिन्याआधीच बदलून आल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येवून ठेपली होती. परंतु आपल्या प्रशासकीय कामाच्या अनुभवावरून त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे हाताळली.  याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील जिल्हाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली. लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्हा सर्वाधिक मतदानाबाबत राज्यात दुस:या क्रमांकावर होता. विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर यावा यासाठी धडपड होती. राजकीय आणि इतर चित्र   पहाता 50 टक्केही मतदान होते की नाही अशी स्थिती असतांना तब्बल 66.37 टक्केर्पयत मतदान    नेण्यार्पयत यश आले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकुण 70.35 टक्के मतदान झाले होते. आता 66.37 टक्के झाले. निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिकारी हे नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. नंदुरबारच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील या यापूर्वी नंदुरबारात उपजिल्हा निवडणूक अधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाच्या जोरावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडली.नवापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यापूर्वी नंदुरबार तहसीलदार होते. शिवाय नवापूर येथे पर्यावेक्षाधिन तहसीलदार देखील होते. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी नवापूरची निवडणूक पार पाडली. शहाद्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे हे मात्र, जिल्ह्यासाठी नवीनच होते. तरीही त्यांनी स्थानिक अधिका:यांच्या मदतीने शहाद्याची निवडणूक पार पाडली. अक्कलकुवाचे निवडणूक    निर्णय अधिकारी राहुल पाटील   यापूर्वी नंदुरबारात तहसीलदार होते. त्यांनी देखील जिल्ह्यातील      कामाच्या अनुभवाच्या जोरावर अक्कलकुवाची निवडणूक पार पाडली.