शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले युवा मंचतर्फे वृक्षारोपणासाठी रोपांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करून ती वाढविणे गरजेचे आहे. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. ईश्वर माळी यांनी महात्मा ...

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करून ती वाढविणे गरजेचे आहे. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. ईश्वर माळी यांनी महात्मा जोतिबा युवा मंच ऑल इंडिया या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत जयनगरसह परिसरातील गावांमध्ये व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. मंचतर्फे यंदा ११ हजार रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी स्वतःच्या शेतात जागा तयार करून पिशवीमध्ये बियाणे लागवडीची सुरुवात केली आहे. तयार झालेली रोपे जयनगर परिसरातील गावांमधील जिल्हा परिषद शाळा, मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर, अमरधाम तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार आहे. यामध्ये दर्जेदार व पर्यावरण पोषक कडुनिंब, चिंच, जांभूळ, बोर, आवळा, सीताफळ, चिकू, सिसम आदी रोपांचा समावेश आहे.