शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

दोन महिन्यानंतरही पुलाची दुरुस्ती होत नसल्याने शेतक:यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. या घटनेला दोन महिने उलटूनही संबंधित विभागाने दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून शेतक:यांना शेतमाल वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे. शहादा तालुक्यातील गोगापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीला पूर आला होता. या पुलामुळे पुलाला भगदाड पडून पुलाचा काही भाग वाहून गेला. या रस्त्यावर दोन्ही गावातील शेतक:यांची मोठय़ा प्रमाणावर शेती आहे. शेतमाल घेऊन जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर शेतकरी करतात. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी  अतिवृष्टी झाल्याने या मार्गावरील खापरी नदीवरील पूल पुरामुळे अर्धा वाहून गेला आहे. त्यामुळे शेतात वाहने नेण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या कापूस वेचणीसह इतर पिकांची काढणी सुरू असून रब्बी हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शेती अवजारांची  ने-आण करण्यासाठी गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शहादा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. परंतु गोगापूर ते तिधारे रस्त्यावरील खापरी नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला दोन महिने उलटले. तरीही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. शेतक:यांचे शेतमाल व अवजारे ने-आण करण्यासाठी हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.