शहरात सध्या चिकुनगुनियाच्या साथीचा फैलाव झाला आहे. अनेकांच्या घरात या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ही साथ बळावू नये म्हणून आरोग्य विभाग व नगरपालिकेने मात्र कुठलीही उपाययोजना केलेली नाही. ...
खरीप हंगाम हातून गेला, रबीचीही स्थिती भयावह आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात हाती काहीच लागले नाही. पिकांवर केलेलाही खर्चही निघाला नसल्याने खिशात चणचण भासत असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. ...
दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अल्प पावसामुळे पाण्याचे साठे कमी झाले. परिणामी रबी हंगाम संकटात सापडला आहे. ...
दारु पिवून सतत त्रास देणार्या पित्याला कुर्हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली. ...
मुलीच होत असल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून नेहमी होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. ...
नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे. ...