औरंगाबाद : पडेगाव येथील रावरसपुरा, प्रियदर्शनी कॉलनी ग्रामपंचायतमध्ये टाकली असून, ती महानगरपालिकेत मिटमिटा वॉर्डात जोडावी, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. सातारा-देवळाईचा समावेश केला जातो; परंतु वॉर्डालगत असलेला भाग सोडून अन्याय केला ...
नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़ ...
औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. पर ...
स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्या कर्मचार्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे. ...
शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला. ...
नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या. ...