नांदेड : खरीप हंगामातील विविध पिकांचा जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पीक विमा काढला. मात्र अद्यापही पीकांना विमा मंजूर झाला नसल्याने शेतकर्यांना पीकविम्याची प्रतिक्षा लागली आहे. ...
तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्य ...
निवघा बाजार : लाभार्थी शेतकर्यांच्या निधीच्या याद्या प्रसिद्ध होवून महिना लोटला तरी अद्याप वाटपास सुरुवात झाली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या बाबत मंडळ अधिकारी कोथळकर यांना विचारणा केली असता शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु या याद्या ...