शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. ...
औरंगाबाद : अनोळखी चार ते पाच जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सतीश पाटे (३८, रा. नागेश्वरवाडी) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी येथे ...