पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ याव ...
तालुक्यात १३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१ तर २६० कुपोषित बालके आहेत, अशी माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुदेश मांजरमकर, विस्तार अधिकारी थेटे यांनी दिली. ...
नांदेड महापालिका आणि त्यानंतर किनवट नगरपालिका निवडणुकीत सफाया झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसेनेला पुनर्जिवित करण्यासाठी नूतन पालकमंत्री रामदास कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला शमवण्याची जबाबदारीही कदम यांच्यावर ...
देशात ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीने झालेल्या स्थानिक संस्थाच्या बळकटीकरणात आता पदाधिका-यांसह लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासनच वरचढ असल्याने लोकप्रतिनिधीचे महत्त्व म्हणावे तसे वाढले नसल्याचा सूर नांदेडमध्ये झ ...
बांधकाम झाल्यानंतर त्यात निकृष्टपणा आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्चित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ या ठरावामुळे आता जिल्हा परिषदेअंतर्गतची बांधकामे करताना अभियंत्याबरो ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासू ...
शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़ ...
जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना अधिकारी, विभागप्रमुख नियोजन समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यावेळी सदस्यांनी विविध कामे सुचविली़ ...
बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून स ...