स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील त्रुटी, बायोमेट्रीक पद्धती तसेच अन्य कारणांमुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहणाऱ्या लोकांना पुन्हा स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी एमपीजे अर्थात मुव्हमेंट फॉर पीस अँड ज ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे. ...
विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असा ...
मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाल ...
महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती ध ...