मागील काही वर्षांत खाजगी सेमी इंग्रजी शाळांची संख्या वाढली असून पालकांचाही सेमी इंग्रजीकडे कल आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत होती. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेने शाळांना सेमी इंग्रजीचा पर्याय ठेवला असून, ...
जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकारातून जिल्ह्यात जिल्हा कर्करोग व जनजागृती नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील ८ तालुक्यांत १९ कर्करोग निदान शिबिरे घेण्यात आली. यावेळी ३० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णांलयात उपचा ...
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़ ...
शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी दुपारी ठाण्यातील शौचालयात गेला होता़ यावेळी शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत त्याने धूम ठोकली़ त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आ ...
शेतक-यांचे पंधरा आकडी खाते क्रमांक टाकून असे स्पष्ट करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेने तहसीलदारांना याद्या परत पाठविल्या. परंतु आठ दिवसानंतर देखील कोणताही बदल न करताच याद्या बँकेला परत पाठविण्यात आल्याने सगळा घोळ झाला आहे. ...
तालुक्यातील चार परीक्षा केंद्रावर १८७२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत़ त्यापैकी तीन परीक्षा केंद्र हदगाव शहरात असून एक केंद्र मनाठा येथे आहे़ या केंद्रासाठी हदगाववरून (रनर) पेपर दुचाकीवरूनच ने-आण केले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ व ...
महापालिकेच्या महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदी आर्शिया बेगम मो. हबीब यांची बिनविरोध निवड झाली. ...
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़ ...