नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. ...
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही. ...
राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी जनता दलाचे डॉ़ व्यंकटेश काब्दे विजयी झाले़ केवळ सहा लाख रूपये खर्च करून आणि बाराशे पैकी १४० गावांनाच भेटी देव ...
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. ...
भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता. ...
सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासनाकडून अध्यक्षांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाचा शीख समाजाकडून विरोध होत असताना बोर्डाची पहिली बैठक १ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती़ ...
गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून ...