नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. ...
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़ ...
डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आलेले नाही. ...
जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे ...
आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्याचे काम सुरु झाल्यानंतरही महापालिकेच्या नगररचना विभागाने गतवर्षीपेक्षा ४ कोटी रुपये अधिकचे विकासशुल्क प्राप्त केले ...
नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. ...
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही. ...