२०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान करा, असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने त्यांच्या गुडीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तह ...
एरव्ही बसस्थानक, रेल्वेस्टेशन व बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हात की सफाई दाखवित भल्याभल्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या चोरट्यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. ...
शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अॅड. प्रकाश आंबेडकर य ...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. ...