पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. ...
जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण कुटुंबिय यांचे नाते नेहमीच जुळले आहे़ समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळीशी संवाद साधला व ही भावना पुढे आली़ शहरातील व्यापाऱ्यांनी नांदेडच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात कै़ शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा मो ...
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़. ...
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. ...
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ ...
चंद्रपूर येथील श्री महाकाली देवीची मुख्य यात्रा गुरुवार, १८ एप्रिलला असून देवीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक दरवर्षी चंद्रपूरला जातात. त्यामुळे या यात्रेचा फटका मतदानावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
नांदेड लोकसभा निवडणूक प्रचाराची खरी रणधुमाळी सध्या उमरी तालुक्याच्या गावांमधून पाहावयास मिळत आहे़ महाआघाडीचे अशोक चव्हाण, युतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभा या भागात झाल्या असून वंचित आघाडीच्या सभा दोन दिवसांत होणार आहेत़ ...