सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना ट ...
जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ...
कलिंगड व मिरची असा दुहेरी लाभ मिळाला असून शेतक-याच्या या बंपर मिरची क्रॉपने तिखट मिरची झाली गोड अशीच काहीशी प्रचिती शेतकºयाने आपल्या उत्पादनातून दिली आहे. ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील कदम हे शनिवारी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी हरिहरराव भोसीकर यांचा २ मतांनी पराभव केला. डॉ. कदम यांना ११ तर भोसीकर यांना ९ मते पडली. बँकेचे संचालक भास्करराव पाटील खतगावकर या निवड प्रक्रिय ...
शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़ ...
तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...
कृष्णूर येथील मेगा इंडीया अॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ...