जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात ...
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. ...
आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी राष्टÑीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी व बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बां ...