मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ ...
मागील वर्षी जून, जुलै व आॅगस्ट असे तीन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ ...
भाजपा सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड संदर्भाने खालसा दिवाणच्या चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. ...