ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अर्धापूर : ग्रामीण विद्यार्थिनींना गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली. ...
श्रीक्षेत्र माहूर : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व कर्मचाऱ्यांनी खात्यात्या इमारतीत राहावे, अन्यथा त्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येईल, असे आदेश वरिष्ठांनी बजावले आहे. ...
नांदेड : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ८ जुलैच्या सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, पांडुरंग विठोबा पावला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ...
किनवट : तालुक्यातील किनवटसह बोधडी, इस्लापूर जि़ प़ हायस्कूलच्या शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगारच झाला नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले ...
निवृत्ती भागवत, शंकरनगर दिवसेंदिवस इंग्रजी शाळांकडे वाढत जाणारी पालकांची ओढ यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे अवघड होवून बसले आहे़ त्यामुळे या शाळांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे़ ...